या कामगारांना मोफत गृहउपयोगी वस्तु वाटप सुरु, केवायसी झाली नसेल तरी मिळणार लाभ

bandhkam kamgar yojana शासनाकडून महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी तसेच घरकाम करणाऱ्या कामगारांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत कामगारांना आर्थिक सहाय्य देण्याच्या योजना त्यांच्या आजारपणात मदत मुलाबाळांना शिक्षणासाठी मदत कामगारांना रोजच्या दैनंदिन जीवनात उपयोगात येणाऱ्या वस्तू कामगारांच्या मुलींच्या लग्नासाठी मदत अन्नधान्य देण्याची तरतूद अशा अनेक प्रकारच्या योजना बांधकाम कामगारांसाठी राबवल्या जात आहेत

bandhkam kamgar yojana त्यातच आता बांधकाम कामगारांसाठी रोजच स्वयंपाक घरात उपयोगात येणाऱ्या भांड्यांचा संच मोफत वाटप करणे सुरू आहे हे एक अतिशय चांगल्या प्रकारची योजना राबवली जात आहे या योजनेला गृह उपयोगी वस्तु संचय योजना सर उपयोगी भांडी संचय योजना असेही नाव देण्यात आले आहे या वस्तूंमध्ये रोजच्या दैनंदिन वापरात उपयोगात येणाऱ्या 18 प्रकारच्या वस्तूंचा संच असतो.

या कामगारांना संच वाटप सुरू bandhkam kamgar yojana

बांधकाम कामगारांना गृह उपयोगी भांड्यांचा संच हा वाटप करण्यात आला आहे त्याच्यानंतर असे काही कामगार आहेत की ज्यांची भांडी घेण्यासाठी केवायसी झाले आहे परंतु आचारसंहिता लागू झाल्यामुळे भांडी मिळाली नाहीत तर काही असे कामगा त्यांनी त्यांचे सर्व कागदपत्रे जमा केले आहेत त्यांना बांधकाम कामगारांची ओळखपत्र असलेले कार्ड सुद्धा मिळाले आहे परंतु भांडी मात्र मिळाली नाहीत तर ज्या लोकांना अद्याप भांड्यांचा संच मिळाला नाही

सर्वांचा एकच प्रश्न आहे की आता ही योजना सुरू होईल की नाही तसेच कधी सुरू होईल आम्हाला भांडे मिळतील की नाही तर मित्रांनो ज्या लोकांना या योजनेअंतर्गत अजून भांडे मिळाले नाहीत त्यांनी काहीही काळजी करू नये ही योजना आचारसंहिता लागल्यामुळे काही कालावधीसाठी थांबवण्यात आली आहे कांची बंद झालेले नाही त्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही जे कामगार या योजनेसाठी पात्र आहेत ज्यांची नोंदणी झाली आहे

या वस्तु मिळणार या संच मध्ये bandhkam kamgar yojana

bandhkam kamgar yojana रोजच्या गरजा भागवण्यासाठी कसलीही सोय राहत नाही या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना घरात संसारासाठी खूप उपयोगात येणाऱ्या वस्तूंचा संच किंवा भांड्यांचा संपूर्ण संच अगदी मोफत दिला जातो सध्या राज्यभरातील बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तु संच वाटप केले जात आहे बऱ्याच लोकांना हा भांड्यांचा संच मिळाला आहे सोबतच बांधकाम सेफ्टी कीड सुद्धा मिळत आहे

bandhkam kamgar yojana ज्यांची ई-केवायसी झालेली आहे त्यांना गृह उपयोगी भांडण्याचा संच हा नक्की मिळणार आहे आचारसंहिता लागल्या कारणाने ही योजना काही कालावधीसाठी थांबवण्यात आली आहे अजून दोन महिन्यांनी ही योजना पुन्हा सुरू होईल म्हणजेच आचारसंहिता संपल्यानंतर ही योजना पुन्हा सुरू करण्यात येईल आणि ज्यांची झाली असेल अगोदर त्यांना भांडे वाटपाचे काम हे केले जाईल

Leave a Comment