50 Hajar Karj Mafi Yojana 2024 शेतकरी मित्रांनो नियमित कर्जफेड बाबत अतिशय महत्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पीक कर्जाचे नियमित करणाऱ्या अश्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने 50 हजार रुपये अनुदान हे जाहीर केलेलं होतं आता या मधनं खूप सारे शेतकरी ठरलेले होते.
अशा शेतकऱ्यांना मराठी आता महाराष्ट्र शासनाने हे जे काही 50,000 रुपये राहिलेले अनुदान होतं याचा जो काही तिढा सुटलेला आहे आणि या शेतकऱ्यांना त्यांचं नियमित कर्जफेड केल्याचं जे काही 50 हजार रुपये अनुदान होतं ते शेतकऱ्यांच्या खात्यावर ती आता जमा होणार आहेत कशी आहे ती सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
या महिलांनच्या खात्यात डीबीटी द्वारे 11000 रु जमा होणार, कोणत्या महिलांना मिळणार पहा सर्व डिटेल
या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार 50 Hajar Karj Mafi Yojana
50 Hajar Karj Mafi Yojana ज्या शेतकऱ्यांनी ऊस उत्पादक यांनी वर्षातून दोनदा पीक कर्ज घेतले होते आणि त्याची नियमित कर्ज फेड ही केली होती पण हे करत असताना कर्जमाफी झालेली पण ज्या शेतकऱ्यांनी नियमित दिलेली आहेत उप निबंधक कार्यालयाने आयुक्तांकडे मार्गदर्शन मागितलं होतं आणि त्यांच्यावरती त्यांना आता मार्गदर्शन मिळाला नाही तर त्याचा स्पष्टीकरण काय आहे ते बघूया त्याचे स्पष्टीकरण शासनाने दिल्याने शेतकऱ्यांना पैसा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे
- कोल्हापूर जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कर्ज उचल व परत पिढीचा कालावधी वित्तीय संस्थांची सुसंगत नसल्याने 1429 शेतकरी अपात्र ठरले होते
- शासनाने आता निकषात बदल करून एकाच वर्षात दोनदा उचल व परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ देण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता हा जो काही आहे 50 हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना वितरीत करण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे
- शेतकऱ्यांनी 2017-18 18-19 व 18 19 20 मध्ये उचल व परतफेड केल्यास कोणत्या वर्षातील रकमेचा लाभ द्यायचा त्याचबरोबर 17-18 या एकाच वर्षात दोनदा उचल व परतफेड केलेली असेल व त्यांनी पुढच्या दोन वर्षात उचल केली नसेल उपनिबंधक कार्यालयाने सहकार आयुक्तांकडे मार्गदर्शन मागवले होते
प्रत्येक पात्र शेतकऱ्याला मिळणार सौर कृषी पंप, या शेतकऱ्यांना देखील लाभ मिळणार
50 Hajar Karj Mafi Yojana नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने 50 हजार रुपये अनुदान हे जाहीर केलेलं होतं या मधनं खूप सारे शेतकरी ठरलेले होते अशा शेतकऱ्यांना मराठी आता महाराष्ट्र शासनाने हे जे काही 50,000 रुपये राहिलेले अनुदान होतं याचा जो काही तिढा सुटलेला आहे आणि या शेतकऱ्यांना त्यांचं नियमित कर्जफेड केल्याचं जे काही 50 हजार रुपये अनुदान होतं ते शेतकऱ्यांच्या खात्यावर ती आता जमा होणार आहेत